- love shayari marathi

Wednesday, October 23, 2019


कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर

प्रेम

करतो तिच्या सहवासात
वावरतो त्या व्यक्ती सोबत
प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच
व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते
आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप
वाईट
वाटत...........
कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय
झालेली असते तिच्या सहवासात
राहण्याची
आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते
तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत
आणि तिच्या आठवणीत
आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच

No comments:

Post a Comment